प्रश्नसंच ५७ - [इतिहास]

[प्र.१] राष्ट्रकुट कोणत्या धर्माचे अनुयायी होते?
१] बौद्ध
२] जैन
३] वैष्णव
४] शैव

उत्तर
२] जैन
------------------
[प्र.२] अयोग्य जोडी ओळखा.
१] यादव - देवगिरी
२] राष्ट्रकुट - मान्यखेत
३] होयसाळ - द्वारसमुद्र
४] पांड्य - बेलूर  

उत्तर
४] पांड्य - बेलूर
------------------
[प्र.३] 'राजतरंगिणी' या ग्रंथात कोणत्या प्रदेशचा इतिहास वर्णन केला आहे?
१] मध्यप्रदेश
२] महाराष्ट्र
३] काश्मीर
४] राजस्थान

उत्तर
३] काश्मीर
------------------
[प्र.४] महमद गझनीने भारतावर पहिली स्वारी कधी केली?
१] इ.स.१०००
२] इ.स.९९९
३] इ.स.९७५
४] इ.स.१००८

उत्तर
१] इ.स.१०००
------------------
[प्र.५] क्रिप्स मिशनला पोस्ट डेटेड चेक कोणी म्हंटले?
१] पट्टाभी सीतारामय्या
२] दादाभाई नौरोजी
३] न्या.रानडे
४] महात्मा गांधी

उत्तर
४] महात्मा गांधी
------------------
[प्र.६] भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यानचे दत्त-ब्रॅडली प्रबंध कशासंबंधी होता?
१] कम्युनिस्ट चळवळ
२] भारतीयांना नागरी सेवेत प्रवेश
३] कामगार चळवळी
४] कृषी महसुलाच्या पद्धती
 
उत्तर
१] कम्युनिस्ट चळवळ
------------------
[प्र.७] सुलतान महंमद गझनीसोबत भारतात कोण आले?
१] अल मसुदी
२] अल बरुनी
३] सुलेमान
४] इक्न हकल

उत्तर
३] सुलेमान
------------------
[प्र.८] भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या घटकाने सर्वात कमी प्रमाणात सहभाग घेतला?
१] शेतकरी
२] राज्यांचे राजे
३] सरकारी अधिकारी
४] उद्योगपती

उत्तर
२] राज्यांचे राजे
------------------
[प्र.९] दिल्ली प्रस्तावामध्ये खालीलपैकी काय अंतर्भूत होते?
अ] विभक्त मतदार संघाऐवजी एकत्रित मतदार संघ आणि मुस्लिमांना राखीव जागा
ब] केंद्रीय कायदेमंडळामध्ये मुस्लिम लीगला एक तृतीयांश प्रतिनिधीत्व देण्यात आले.
क] पंजाब व बंगाल मध्ये मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
------------------
[प्र.१०] खालीलपैकी कोणत्या राजांनी उत्तर भारतावर आक्रमण केले?
अ] ध्रुव
ब] गोविंद तिसरा
क] इंद्र तिसरा

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------