प्रश्नसंच ४१ - [सामान्य अध्ययन]

[प्र.१] 'जेव्हा माणूस जागा होतो'  पुस्तकाच्या लेखिका कोण ?
१] अनुताई वाघ
२] गोदावरी परुळेकर
३] आनंदीबाई जोशी
४] पंडिता रमाबाई

उत्तर
२] गोदावरी परुळेकर
----------------
[प्र.२] आधुनिक आवर्तसारणीत .......... आवर्तने आहेत ?
१] ७
२] १६
३] १८
४] २१

उत्तर
१] ७
----------------
 [प्र.३] आधुनिक आवर्तसारणीत .......... गण आहेत ?
१] १७
२] १६
३] १८
४] २१

उत्तर
३] १८
----------------
[प्र.४] व्होल्ट हे कश्याचे एकक आहे ?
१] विधुतधारा
२] विभवांतर
३] विधूतरोध
४] विधूतप्रभार

उत्तर
२] विभवांतर
----------------
[प्र.५] 'अखंड प्रेरणा-गांधी विचारांची' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
१] मोहन धारीया
२] अण्णा हजारे
३] डॉ. रघुनाथ माशेलकर
४] डॉ.विश्वनाथ कराड

उत्तर
२] अण्णा हजारे
----------------
[प्र.६] किरगीज लोकांचे मुख्य पेय .......आहे ?
१] चहा
२] कॉफी
३] क्युमीस
४] कोको

उत्तर
३] क्युमीस
----------------
[प्र.७] मानवी जठराचा आकार ........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो ?
१] T
२] J
३] L
४] I

उत्तर
२] J
----------------
[प्र.८] भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ?
१] शाहू महाराज
२] महर्षी कर्वे
३] गाडगे महाराज
४] तुकडोजी महाराज

उत्तर
३] गाडगे महाराज
----------------
[प्र.९] वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?
१] वसंत
२] सुनंदा
३] वैभव
४] वासंती

उत्तर
२] सुनंदा
----------------
[प्र.१०] एका विध्यार्थ्याचे बरोबर प्रश्न्याच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
१] १७
२] ३४
३] ४८
४] ३०

उत्तर
१] १७
-------------------------------------------------------------